Saturday, May 23, 2009

रेलवे स्टेशन

साधारणता रात्री .३० ची वेळ फेब्रुवारी महिना
या दिवशी मी पुण्याहून गावी चललो होतोहुतात्मा एक्सप्रेस ने दौंड स्टेशन वर्ती थाम्बा घेतला आणि प्रवाशांची हलचल चालू झालीमाझ्या समोर एक मराठीच मानुस बसलेला होतात्याने बाहेरून चाललेल्या हावाल्याला हाक मारलीतो बिचारा आशेने यांच्या कड़े आलातो हावाला बहुतेक बिहारी होता असे त्याच्या वागन्या बोलण्यावरून लक्षात येते । ( सदर दोघमधिल संवाद ) :

प्रवाशी ( बिहारी पद्धतीत ) : चायवाले इधर आओ

हावाला : बोलो साहब

हावाला : कितने चाय दू

प्रवाशी : चाय तो नकोमगर ये स्टेशन कौनसा है
( त्याच्या या प्रश्नामुले व चाय न घेतल्यामुले हावाला वैतागला त्याने खालील उत्तर दिले ।)

हावाला : रेलवे स्टेशन है
(आणि तो जाता जाता परत बोलला क्या पागल लोग आते है )

यावर माझ्या समोरच्या त्या बिचार्या प्रवाशाची फारच वा अवस्था झाली.

= = = =

आपल्या प्रतिक्रियांची आवश्यकता वाटते ।

0 comments:

Post a Comment